इ. पहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या परीक्षा/ मूल्यमापन न करणेबाबत.

334

 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोबतच इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती ( Promote ) देण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता पहिली ते आठवीचे कोणतेही मूल्यमापन करु नये किंवा परीक्षा घेऊ नयेत. तसेच इयत्ता नववी व अकरावी विषयी सद्यस्थितीत कोणतेही मूल्यमापन करु नये. याविषयी सविस्तर सूचना देण्यात येईल.असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

💡टेक्नो टिप्स:- जुना मोबाईल विकण्या अगोदर हे नक्की करा.

 

💡टेक्नो टिप्स :-१० वी /१२ वी चे मार्कशीट असे करा डाउनलोड 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here