Site icon ज्ञानसंवाद

मा. मुख्यमंत्री यांचा विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याशी संवाद

दि.०४/१०/२०२१ पासून राज्यभरातील ५ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब राज्यभरातील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याशी संवाद साधणार आहेत. सर्वांनीच हा कार्यक्रम पहावा असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version