Site icon ज्ञानसंवाद

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडी, मालेगाव जिल्हा नासिक यांचे तर्फे शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे विषय देण्यात आले आहेत.


१)कोरोना ची शिकवण वाचवा पर्यावरण


२)वृक्षवल्ली आम्हा सोयरे

३)ऑक्सीजन साठी ..वृक्ष संवर्धन


यापैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहणे अपेक्षित आहे. यासाठी शब्दमर्यादा 1000 ते1500 पर्यंत देण्यात आली असून निबंध स्वहस्ताक्षरात लिहून तो pdf स्वरूपात shikshkbhartimahilamlg@gmail.com इमेल पत्त्यावर पाठवावा.
अथवा व्हाट्सप संपर्क क्र , 86054 39846, 86052 68788, +91 88065 34735, 86981 64251,9403180880 वर दि २८मे २०२१ अखेर पाठवण्यात यावे.
स्पर्धेत सहभागी शिक्षकांच्या निबंधाना

प्रथम १५०१/
द्वितीय १००१/-
तर तृतीय-५०१/

रूपयांचे बक्षीस व स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान केले जाईल.
या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीम नूतन चौधरी, श्रीम विजया भदाणे,श्रीम सारिका आहिरे,श्रीम छाया देसले,श्रीम मनिषा सावळे समवेत शिक्षक भारती परिवार यांनी केले आहे.

—- ——– ––— ———- ——–

Exit mobile version